www.navarashtra.com

Published Dev 27,  2024

By  Prajakta Pradhan

या गोष्टी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने पैशाची कमतरता होते दूर 

Pic Credit -   iStock, pinterest

हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आंघोळ करुन पूजा पाठ करणे शुभ मानले जाते. शुक्रवारी आंघोळीच्या वेळी पाण्यात कोणत्या गोष्टी टाकाव्यात जाणून घ्या

शुक्रवारचा दिवस

जर तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल तर शुक्रवारी आंघोळ करताना काही गोष्टींकडे लक्ष द्या. त्यामुळे पैशांची कमतरता दूर होण्यास मदत होईल

पैशाची कमतरता

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की शुक्रवारी पाण्यात या गोष्टी मिसळून स्नान करणे शुभ असते. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ लागतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

काय मिसळावे

शुक्रवारी आंघोळ करताना पाण्यात कापूरचे तेल मिसळा. तेल नसल्यास कापूरचे चूर्ण मिसळून आंघोळ करा. असे केल्याने गरिबी दूर होते

पाण्यात कापूर टाका

आंघोळीच्या वेळी पाण्यात अर्धा चमचा दही मिसळा. या गोष्टी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने जीवनात गरिबी येत नाही.

पाण्यात दही मिसळा

7 शुक्रवारपर्यंत हा उपाय केल्याने साधकाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते आणि त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते.

आर्थिक स्थिती

.

घरामध्ये संकट आल्यास पाण्यात कापूर किंवा दही मिसळून आंघोळ करावी, यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते.

सुख आणि समृद्धी

.

शुक्रवारी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. यामुळे साधकाच्या जीवनात येणाऱ्या धनाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात.

लक्ष्मी देवीची कृपा

.

कीवीचा ज्यूस पिणं कोणी टाळावं