तेल किंवा तूप हे वात कमी करण्यास मदत करते. शरीराला ऊर्जा मिळावी आणि पावसाळ्यात उष्णता राहावी म्हणून आषाढात गुळपोळी, भजी, पुरी यांसारखे तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे.
Picture Credit: Pinterest
पावसामुळे हवेत गारवा आणि ओलावा वाढल्याने सांधेदुखी वा इतर वातविकार बळावतात.
Picture Credit: Pinterest
आषाढात तळलेले पदार्थ शरीराला आतील बाजूने ऊब आणि ऊर्जा देतात.
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्रात आषाढ महिन्यात देवीला गोडाचा आणि तळलेल्या पदार्थांचा (उदा. गुलपुऱ्या, भजी) नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात कडकडीत गरम आणि कुरकुरीत खाण्याची नैसर्गिक इच्छा निर्माण होते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे पचनक्रिया किंवा जठराग्नी मंदावतो. अशा वेळी योग्य प्रमाणात उष्ण आणि स्निग्ध पदार्थ पचनास अनुकूल ठरतात.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात दूषित वातावरणामुळे अन्न लवकर खराब होते. कडक तळून केलेले पदार्थ जास्त दिवस सुरक्षित आणि टिकणारे राहतात