मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे फायदे

lifestyle

 18 September, 2025

Author: तृप्ती गायकवाड

पुर्वीच्या  काळी सर्वसाधारण प्रत्येक घरात चुलीवरचं जेवण बनवलं जायचं.

 चुलीवरचं जेवण

Picture Credit: pinterest

या जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी ही जास्त करुन मातीची असायची.

मातीची भांडी  

यामागे देखील शास्त्रीय कारणं होती.

शास्त्रीय कारणं

मातीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यांसारखे खनिजं घटक असतात.

खनिजं 

अन्न शिजवताना मातीतले गुणकारी घटक अन्नात मिसळतात, ज्यामुळे शरीराला याचा फायदा होतो.

गुणकारी घटक

माती अन्नातील नैसर्गिक सुगंध व चव टिकवून ठेवते. त्यामुळे भात, डाळ, भाजी अधिर रुचकर होतात.

नैसर्गिक सुगंध 

इतर भांड्यांच्या तुलनेत मातीच्या भांड्यात अन्न जास्त वेळ ताजे राहते.

अन्न 

मातीच्या भांड्यामुळे अन्नाची नैसर्गिक चव व पौष्टिकता कायम राहते.

चव व पौष्टिकता 

मातीच्या भांड्यांचा गुणधर्म थंड असतो त्यामुळे बराच वेळ अन्न ताजं राहतं.

चव व पौष्टिकता