www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Shilpa Apte

कपालभाति रोज केल्याने काय होते माहितेय?

Pic Credit - X

कपालभाति प्राणायामातील दीर्घ श्वासामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसन सुधारते

फुफ्फुस कार्यक्षमता

मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचल्याने एकाग्रता वाढते, ध्यान आणि एकाग्रतेमध्ये बदल होतो

एकाग्रता

ब्लड फ्लो वाढतो, त्यामउळे चेहरा तजेलदार होतो, कपालभातिमुळे रक्त शुद्ध होते

तजेलदार चेहरा

कपालभाति प्राणायामामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते, मानसिक समाधान मिळते

मानसिक शांती

टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे पचन सुधारते

पचन सुधारते

प्राणायमामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते, स्मरणशक्ती स्ट्राँग होते

स्मरणशक्ती

कपालभातिमुळे आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा संचारते, मनोबल वाढते

आत्मविश्वास

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. 

आजार

ताकदीमध्ये शिलाजीतचाही बाप आहे हा हिरवा पदार्थ, 10 घोड्यांइतकी एनर्जी