www.navarashtra.com

Published Sept 30,  2024

By  Shilpa Apte

तांदूळ दान के्ल्याने जीवनात अनेक घटना घडतात

Pic Credit -  iStock, Instagram

तांदूळ दान केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते

सुख-समृद्धी

तांदूळ दान केल्याने यश मिळते, माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळते

यश

आर्थिक समस्या असतील तर तांदूळ नक्की दान करावे

धनलाभ

तांदूळ दान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो. सकारात्मकतेकडे नेते

मन,आत्मा

.

गरिबांना तांदूळ दान केल्याने कुटुंबात शांतता राहते, घरातील वातावरणही शुद्ध होते.

शांतता

तांदूळ दान केल्याने मानसिक आणि शारीरिक दु:खं कमी होतात

दु:खं कमी होतात

या कारणांमुळे तांदूळाचं दान तुम्ही करू शकता

दान

स्वप्नात विहीर दिसण्यामागचा नेमका अर्थ काय माहितेय?