www.navarashtra.com

Published Feb 27,  2025

By  Shilpa Apte

रिकाम्या पोटी मीठाचं पाणी पिण्याचे फायदे

Pic Credit - iStock

सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची अनेकांना सवय असते.

गरम पाणी

मात्र, नुसतं गरम पाण्याऐवजी मीठाचं पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात

मीठाचं पाणी

मीठाचं पाणी प्यायल्याने आतड्यांच्या हालचालींना मदत होते, पाचक रसांचे उत्पादन वाढते

पचन

PH संतुलन वाढण्यास मदत करते, अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात, जळजळ कमी होते

स्किन हेल्थ

वेट लॉस होण्यासाठी मीठाचं पाणी उपयुक्त ठरते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

वेट लॉस

मीठाच्या पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होतात, सोडियमची पातळी नियंत्रणात

इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स

रिकाम्या पोटी मिठाचे पाणी प्यायल्याने घशातील जळजळ कमी होते, श्वास घेणे सोपे होते.

श्वसन सुधारते

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या