Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
पाणी शरीरासाठी महत्त्वाचा पोषक घटक आहे.
कोणी म्हणतं थंड पाण्याने अंघोळ करावी तर कोणी म्हणतं की, गरम पाण्याने करावी.
बरेच जण हे दिवसातून अर्धा ते एक लीटर पाणी पितात.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. मानसी कृष्ण यांनी पाणी वेळेत पिणं किती गरजेचं आहे, ते सांगितलं आहे.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. मानसी कृष्ण सांगतात की, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सृदृढ राहण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे.
मेंदू ला 75 टक्के पाणी हे आवश्यक आहे. मेंदूला पुरेसं पाणी नाही मिळालं की आरोग्य बिघडतं.
या सगळ्यामुळे सतत गोंधळून जाणं, मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढतं .
पाणी वेळेत प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं.