Published March 23, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण
पचनासाठी कोथिंबीर उपयोगी पडते, फायबरमुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात
कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, स्किनचे नुकसान होते, चेहऱ्याची चमक वाढते
कोथिंबीरीमुळे वजन कमी होण्यासाठी मेटाबॉलिझम रेट वाढण्यास मदत, फॅट बर्न होतात
डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम, कोथिंबीरीचं पाणी ब्लड शुगर नियंत्रणात राहते, इंसुलिन सक्रीय होते
व्हिटामिन सी, लोह असते कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये, रक्त वाढते, अशक्तपणा कमी होतो
रोज सकाळी कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने त्वचेचा पोत सुधारतो. जळजळ, सूज कमी होते
एसिडीटीची समस्या कमी होते, कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने. आतडी साफ राहतात. गॅस कमी होतो