अँटी-ऑक्सिडंटमुळे इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक गुणधर्म असतात
Picture Credit: Pinterest
तुळशीतील घटकांमुळे तणाव कमी होतो, स्ट्रेस हार्मोन नियंत्रणात राहतो
पचनसंस्था स्ट्राँग होते, एसिडीटी, अपचनाच्या समस्या दूर होतात
रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्यास टॉक्सिन्स बाहेर पडतात
रिकाम्या पोटी तुळशीची पान खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, फायदेशीर
रिकाम्या पोटी तुळस खाणं फायदेशीर असलं तरी योग्य प्रमाणात खा