www.navarashtra.com

Published Jan 19,  2025

By  Shilpa Apte

मौन व्रत पाळल्याने अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

कमी बोलण्याने ऊर्जा वाचते, ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो

ऊर्जा

मौनव्रत ठेवल्याने मानसिक शांती मिळते, तणावही कमी होण्यास मदत

मानसिक शांती

मौन पाळल्यास नातं सुधारण्यास मदत होते, विचार प्रगल्भ होतात

नातं सुधारते

एकसारखा राग येत असेल तर मौन पाळा, रागावर नियंत्रण राहते

रागावर नियंत्रण

मौन व्रताचा सराव करण्यासाठी, दिवसातून 10-20 मिनिटे शांत राहण्याचा प्रयत्न करा

मौन कसे बाळगावे?

हार्ट, आणि मेंदू शांत राहण्यासाठी मौन व्रत पाळा

आराम मिळतो

मक्याच्या तेलामुळे स्किनच्या या समस्या होतात दूर