Published Jan 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कमी बोलण्याने ऊर्जा वाचते, ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो
मौनव्रत ठेवल्याने मानसिक शांती मिळते, तणावही कमी होण्यास मदत
मौन पाळल्यास नातं सुधारण्यास मदत होते, विचार प्रगल्भ होतात
एकसारखा राग येत असेल तर मौन पाळा, रागावर नियंत्रण राहते
मौन व्रताचा सराव करण्यासाठी, दिवसातून 10-20 मिनिटे शांत राहण्याचा प्रयत्न करा
हार्ट, आणि मेंदू शांत राहण्यासाठी मौन व्रत पाळा