पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे फायदे 

Life style

5 June, 2025

Author: Trupti Gaikwad

पावसाळा आणि रानभाज्या यांचं एक वेगळंच समीकरण आहे. 

रानभाज्या

Picture Credit: pinterest

असं म्हटलं जातं की, साखरेपेक्षा काय गोड तर झोप.

आरोग्यदायी

पावसाळ्यात शेवगाच्या पानांची भाजी खाल्याने संधीवाताचा त्रास होत नाही.

शेवगाच्या पानांची भाजी 

पावसाळ्यात अंबाडीची भाजी  खाल्यास व्हिटामीन ए, लोह आणि झिंक मुबलक प्रमाणात मिळतं.

अंबाडी भाजी

अळूच्या भाजीतून शरीराला मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात मिळते. 

अळूची भाजी 

या भाजीच्या सेवनाने हृदयाचं आरोग्य बळकट होतं. 

बळकट आरोग्य 

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे त्वचेला समस्या जाणवतात. टाकळ्याची भाजी खाल्याने त्वचारोग नाहीसा होतो. 

टाकळ्याची भाजी 

मधुमेह, अपचन आणि रक्ताची कमतरता यावर टाकळ्याची भाजी रामबाण उपाय आहे. 

रामबाण उपाय