पायात चांदीचे पैंजण घालणे ही भारताची परंपरा आणि संस्कृती आहे.
Picture Credit: istockphoto
चांदीचे पैंजण केवळ फॅशन नसून आरोग्यासाठी लाभदायक आहे.
Picture Credit: istockphoto
पायात पैंजण घातल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
Picture Credit: istockphoto
पैंजणातून निघणारा आवाज हा मनाला सकारात्मक ऊर्जा देतो असे म्हटले जाते.
Picture Credit: istockphoto
पायात पैंजण घातल्याने स्त्रियांची इच्छा शक्ती मजबूत होते.
Picture Credit: istockphoto
फळे कापून स्टीलच्या डब्यात ठेवल्यास त्याची चव देखील बदलू शकते.
Picture Credit: istockphoto