www.navarashtra.com

Published March 20,  2025

By  Shilpa Apte

शरीरातील रक्ताची कमतरता ही 5 योगासनं भरून काढतात

Pic Credit - iStock

उज्जाई प्राणायाममुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, पचनक्रिया सुधारते. रक्तपेशी तयार होतात

उज्जाई प्राणायाम

ब्लड डिसऑर्डर दूर होतात, श्वसनसंस्था मजबूत होते, एनर्जी वाढते, ब्लड सेल्स निर्माण होतात

सूर्यभेद प्राणायाम

अनुलोम-विलोम शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवते, रक्त प्रवाह सुधारतो. मानसिक शांतीही मिळते

अनुलोम-विलोम

पोटाची चरबी कमी होते कपालभातिमुळे, ओबेसिटीची समस्या कमी होतात. 

कपालभाति

ब्लड सर्कुलेशन सुधारते सर्वांगासनामुळे, शरीराच्या सर्व भागात रक्त पाठवण्यास मदत

सर्वांगासन

योगासनांमुळे शरीर मजबूत होते, रक्ताची कमतरता दूर होते, कार्यक्षमता वाढते

योगासनाचे फायदे

अशक्तपणाची समस्या दूर होते, एनर्जी मिळते, रक्ताची कमतरता भासत नाही

अशक्तपणा

योगासनं आणि प्राणायामामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते

योगासनं, प्राणायाम

लांब दाढीत लूक दिसतो लयभारी, पण आरोग्यासाठी हानिकारक?