Published Feb 17, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब करून जवळजवळ संपूर्ण भारत काबीज केला होता.
ब्रिटिशांनी आपला संपूर्ण देश लुटला.
एक राज्य असे होते जे ब्रिटिश कधीही काबीज करू शकले नाहीत.
ब्रिटिश कधीही भारतातील गोवा या राज्यावर राज्य करू शकले नाहीत.
पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात घेतला होता आणि सुमारे 450 वर्षे त्यावर राज्य केले होते.
ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी आणि नंतरही गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन दशके गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता.
19 डिसेंबर 1961 रोजी गोवा स्वतंत्र झाला आणि भारतात समाविष्ट झाले.
पोर्तुगीज संपूर्ण भारतावर राज्य करू शकत नव्हते, म्हणूनच त्यांनी फक्त गोव्यावर राज्य केले.
गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
येथील समुद्रकिनारे देशात आणि जगात प्रसिद्ध आहेत.