www.navarashtra.com

Published Oct 25, 2024

By  Harshada Patole

दिवाळीतदेखील मिठाई खाऊन शुगर मेंटेन करता येऊ शकते?

Pic Credit - Social Media

तज्ञांच्या मते दिवाळीतही मिठाई खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

शुगर 

विशेषत: मधुमेही रुग्णांना या काळात आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहावे लागते.

मधुमेही रुग्ण

मिठाई जास्त प्रमाणात खाल्ल्यास साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

प्रमाण 

मिठाईचा आस्वाद घेताना साखर नियंत्रणात कशी ठेवायची? याबद्दल जाणून घेऊया.

शुगर कंट्रोल

दिवाळी आणि आजूबाजूच्या सर्व सणांमध्ये मिठाई खाण्याआधी फायबरयुक्त पदार्थ खा.

फायबरयुक्त पदार्थ

.

आहारात फळे आणि सॅलडचे सेवन करावे हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही मर्यादित प्रमाणात गोड खाऊ शकता.

फळे आणि सॅलड

सणासुदीच्या काळातही मिठाई मर्यादित प्रमाणात खावी.

मर्यादित प्रमाण

मिठाई खाल्ल्यानंतर 10-15 मिनिटे हलके चालल्याने शरीरातील साखर जाळण्यास मदत होते.

चालणे

मिठाई खाण्यापूर्वी आणि नंतर पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे.

पाणी पिणे

तुमच्या आहारात ज्वारी, बाजरी यांचा समावेश करावा.

मिलेट्सचा वापर

शुगर लेव्हल कमी झालीय हे कसं ओळखावं? जाणून घ्या