Published March 21 , 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStockphoto
डोक्यात सतत अतिविचार येत असतील तर याचा परिणाम झोपेवर होतो.
बऱ्याचदा अतिविचारांनी झोप लागत नाही.
अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर देखील सगळ्याचा परिणाम होतो.
दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीची चक्ती ठेवावी, यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
यासगळ्यावर ज्योतिषशाचार्य शिरिष कुलकर्णी यांनी एक उपाय सांगितला आहे.
रोज रात्री झोपताना उशीजवळ काचेच्या ग्लासात पाणी ठेवा.
सकाळी हे पाणी तुळशीव्यतिक्त दुसऱ्या कोणत्याही झाडात टाका.
सकाळी हे पाणी तुळशीव्यतिक्त दुसऱ्या कोणत्याही झाडात टाका.
असं सतत दोन महिने केल्याने बुध, चंद्र आणि गुरु ग्रह सुधारण्यास मदत होईल.