Published March 28, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
सनातन धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी देवी दुर्गेची पूजा केली जाते.
पंचांगानुसार नवरात्रीची सुरुवात 30 मार्च रोजी होईल आणि त्याची समाप्ती 6 एप्रिल रोजी होईल. या काळात पूजा केल्याने संकट दूर होतात.
चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेची सुरुवात 29 मार्च रोजी संध्याकाळी 4.27 होईल आणि त्याची समाप्ती 30 मार्चला दुपारी 12.49 मिनिटांनी होईल
चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेला माँ दुर्गेला 9 लवंगा अर्पण कराव्यात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते
जर तुम्हाला ग्रह दोषाचा सामना करावा लागत असेल तर देवी दुर्गेला लवंग अर्पण करावे. यामुळे मंगळाचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि जीवनातील समस्या दूर होतात.
जर तुम्ही आजारी असाल तर चैत्र नवरात्रीत माँ दुर्गाला लवंग अर्पण करा. यामुळे आरोग्य चांगले राहते
पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी दुर्गादेवीसमोर लवंग अर्पण करावी. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.
चैत्र नवरात्रीची पूजा करताना देवीला चुनरी अर्पण करा. असे केल्याने कुंटुबामध्ये सुख समृद्धी येते आणि अडकलेले कामे पूर्ण होतात