कोणत्या लोकांना सल्ला देऊ नये, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Life style

20 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

असे म्हटले जाते की काही लोकांना चुकूनही हे सल्ले देऊ नये कोणती लोक आहेत ती जाणून घ्या

चाणक्य नीति 

चाणक्यांच्या मते मूर्ख लोक दिलेला सल्ला कधी समजून घेत नाहीत तर त्याचा वेगळा अर्थ काढतात त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असते

मूर्ख लोक

गर्विष्ठ व्यक्ती आपल्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ मानते. अशा लोकांना सल्ला देणे म्हणजे आपला अपमान होय

गर्विष्ठ व्यक्ती

अशी लोकं तुमचा सल्ला ऐकण्याव्यतिरिक्त तुमच्यावर वैतागू शकतात. त्यामुळे तुमचा तणाव वाढवू शकतो

संतप्त व्यक्ती

कपटी व्यक्तींना सल्ला मिलने याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत टाकू शकता 

कपटी व्यक्ती

आळशी व्यक्ती 

आळशी व्यक्ती दिलेला सल्ला सत्यात आणत नाही. अशा लोकांना सल्ला देणे म्हणजे पाण्यात मीठ टाकल्यासारखे आहे 

ईर्ष्यावान व्यक्ती

असे लवकर दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळतात या लोकांना सल्ला देणे म्हणजे यशाचा हेवा वाटतो

अनैतिक व्यक्ती

असे व्यक्ती नैतिकतेचा विचार करत नाही. अशा लोकांना सल्ला देणे चुकीचे आहे कारण हे सल्ले देखील हे लोक चुकीच्या अर्थाने घेतात 

योग्य व्यक्तीला सल्ला 

अशा व्यक्तींना सल्ला द्या तो त्याचा सन्मान करेल. चुकीच्या व्यक्तींना सल्ला देणे हा अपमान ठरू शकतो