चातुर्मासात टाळा ही शुभकार्य

Life style

29 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

6 जुलैला देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे

देवशयनी एकादशी

Picture Credit: Unsplash

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होणार आहे

चातुर्मासारंभ

या 4 महिन्यांमध्ये कोणतेही मंगल कार्य, किंवा शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते

मंगल कार्य

विष्णू देवाने वामन रूप धारण केले आणि बळी राजाकडून तीन पावले जमीन मागितली

पौराणिक कथा

भक्ताच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी विष्णू देव पाताळलोकात योग निद्रेत जातात असे म्हटले जाते

पाताळाचे रक्षण

6 जुलैच्या आधी घरातील कोणतेही मंगलकार्य पूर्ण करावे असे सांगितले जाते

लग्न, साखरपुडा

गृहप्रवेश, मुंज असे कोणतेही विधी चातुर्मासात करू नये, हा काळ शुभ मानला जात नाही

गृहप्रवेश

या चातुर्मासात व्रतवैकल्य, पूजा या आध्यात्मिक कार्याना विशेष महत्त्व देण्यात आले आहे

पूजा