www.navarashtra.com

Published Feb 01,  2025

By  Shilpa Apte

डिनरनंतर गोड खाल्ल्याने काय होते जाणून घ्या

Pic Credit -  iStock

बहुतेक लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते

गोड खाणं

जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होणं सामान्य आहे, त्याची कारणही आहेत

कारण

कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेची कमतरता निर्माण होते, गोड खाण्याची इच्छा

कार्बोहायड्रेट

डिनरनंतर गोड खाल्ल्यास पचनक्रिया मंदावण्याची शक्यता जास्त असते

पचनक्रिया

पोट फुगणं, गॅस या समस्या उद्भवू शकतात, डिनरनंतर गोड खाल्ल्यास

पोट फुगते

डिनरमध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा, त्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होईल

प्रोटीन,फायबर

फळं आणि किशमिश खावीत जास्त खाण्याची इच्छा झाल्यास

फळं,किशमिश

जायफळाचा चहा पिण्याचे काय आहे फायदे?