www.navarashtra.com

Published Dec 08,  2024

By  Shilpa Apte

चहा दुसऱ्यांदा गरम करून प्यायल्याने काय होते?

Pic Credit -   iStock

चहा दुसऱ्यांदा गरम करून प्यायल्याने पोषक तत्त्व नाहीशी होतात. बॅक्टेरिया वाढतात

पोषक तत्त्व

आतड्यांचं नुकसान होतं चहा गरम करून प्यायल्यास. इंफेक्शन, गॅस आणि एसिडीटी होते

आतड्यांचं नुकसान

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांनी चहा पुन्हा गरम करुन पिणं टाळावं, बॅक्टेरियामुळे विषबाधा होते

फूड पॉइझनिंग

चहा पुन्हा गरम केल्याने, उलटी आणि डोकंदुखीची समस्या होते. 

उलटीची समस्या

तोच तोच चहा गरम करून प्यायल्याने कँसरचा धोका होतो

कँसरचा धोका

.

पोटाचं इंफेक्शन होतं, गॅस्ट्रोची समस्या उद्भवते. 

गॅस्ट्रोची समस्या

.

त्यामुळे तोच चहा पुन्हा गरम करून पिणं टाळावं. 

लक्षात ठेवा

.

तुळशीच्या मंजीरी कोणत्या वेळी तोडाव्या? काय सांगतात नियम