Published Dec 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते, तिच्या मंजीरी तोडण्याचे काही नियम सांगितले जातात.
मंगळवार आणि रविवारी तुळस तोडणं अशुभ मानतात, एकदशीच्या दिवशीही मंजीरी तोडू नये.
सूर्यास्तानंतरही तुळशीच्या मंजीरी तोडू नये, अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
पानं पूर्णपणे सुकेपर्यंत तोडू नये, या दिवसांमध्ये तुळशीची पानं तोडणं अपशकुन मानले जाते
मंजीरी म्हणजे तुळशीची नखं मानली जातात. हिरवी तुळस चुकूनही तोडू नये
.
सकाळी तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जाते. मंजीरी तोडल्यानंतर पायाखाली पडू देवू नये
.
मंजीरी तोडल्यानंतर स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवळात ठेवाव्या, विष्णूला अर्पण कराव्या
.