Published Oct 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
धनत्रयोदशीच्या दिवशी 13 पणत्या घरात लावाव्या असं म्हणतात
घरात सुख-समृद्धी राहते, 13 पणत्या लावणं शुभ मानलं जातं
या दिवशी 13 पणत्या लावल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो
असं मानलं जातं की, 13 पणत्या घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते.
धनत्रयोदशीच्या दिवशी 13 पणत्या घरात लावल्याने आर्थिक स्थिती चांगली होते
.
13 पणत्या घरात लावल्याने घरात आनंद येतो, कुटुंबातील प्रेम वाढते
पणती लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, नकारात्मकता दूर होते