www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Shilpa Apte

धनत्रयोदशीच्या दिवशी किती पणत्या लावाव्या जाणून घ्या. 

Pic Credit -   iStock

धनत्रयोदशीच्या दिवशी 13 पणत्या घरात लावाव्या असं म्हणतात

किती पणत्या

घरात सुख-समृद्धी राहते, 13 पणत्या लावणं शुभ मानलं जातं

सुख-शांती

या दिवशी 13 पणत्या लावल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो

देवीचा आशीर्वाद

असं मानलं जातं की, 13 पणत्या घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. 

सकारात्मक ऊर्जा

धनत्रयोदशीच्या दिवशी 13 पणत्या घरात लावल्याने आर्थिक स्थिती चांगली होते

धनलाभ

.

13 पणत्या घरात लावल्याने घरात आनंद येतो, कुटुंबातील प्रेम वाढते

आनंद

पणती लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, नकारात्मकता दूर होते

आशीर्वाद

कसा असेल तुमचा मंगळवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..