हळद, चंदन, डाळी एकत्र करून उटणं तयार करतात
Picture Credit: Pinterest
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे सुगंधी तेल आणि उटणं लावण्याची परंपरा
Picture Credit: Pinterest
मळ, तेल आणि डेड स्किन निघून जाते, स्किन उजळते
Picture Credit: Pinterest
शरीरातील दुर्गंधी दूर होते, हळद, चंदनासारख्या पदार्थांमुळे ताजेपणा राहतो
Picture Credit: Pinterest
थकवा कमी होतो, मन प्रसन्न राहते, सकारात्मक ऊर्जा मिळते
Picture Credit: Pinterest
उष्णता कमी होते, त्यामुळे पुरळ, सांधेदुखी, खाज या समस्यांपासून आराम
Picture Credit: Pinterest