www.navarashtra.com

Published  August 08, 2024

By  Shilpa Apte

अशा काही भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात खाणं शरीरासाठी चांगलं नाही

पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळावं, बॅक्टेरियामुळे इंफेक्शन होऊ शकते

पालक

फ्लॉवरमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढतं. ग्लुकोसिनोलेट्स बॅक्टेरिया आढळतात

फ्लॉवर, ब्रोकोली

.

पावसाळ्यात वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो आर्द्रतेमुळे ते खराब होऊ शकते

वांगं

पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे भेंडीमध्ये किडे वाढतात, ती चिकट होते, चवही जाते

भेंडी

फंगल इंफेक्शन होऊ शकते, आर्द्रतेमुळे टोमॅटो लवकर खराब होतात

टोमॅटो

काकडीसुद्धा हवेतील आर्द्रतेमुळे चिकट होऊ शकते

काकडी

पावसाळ्यात फरसबी लवकर खराब होते, फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

फरसबी

डाळीचं पीठ चेहऱ्यावर लावल्याने होतं नुकसान