Published August 08, 2024
By Shilpa Apte
पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळावं, बॅक्टेरियामुळे इंफेक्शन होऊ शकते
फ्लॉवरमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढतं. ग्लुकोसिनोलेट्स बॅक्टेरिया आढळतात
.
पावसाळ्यात वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो आर्द्रतेमुळे ते खराब होऊ शकते
पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे भेंडीमध्ये किडे वाढतात, ती चिकट होते, चवही जाते
फंगल इंफेक्शन होऊ शकते, आर्द्रतेमुळे टोमॅटो लवकर खराब होतात
काकडीसुद्धा हवेतील आर्द्रतेमुळे चिकट होऊ शकते
पावसाळ्यात फरसबी लवकर खराब होते, फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.