स्वयंपाकघरात या गोष्टी टाळा

Life style

29 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व आहे, सुख-समृद्धी येते

वास्तू शास्त्र

Picture Credit: Pinterest

स्वयंपाकघराबाबत वास्तू नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष नाहीसा होतो

वास्तू दोष

स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते, आनंद-शांती आणते

स्वयंपाकघर

काही वस्तू ठेवल्याने स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा संचारते. लक्ष्मी नाराज होते

नकारात्कम ऊर्जा

तडा गेलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये, त्यामुळे दारिद्र्य येते, नकारात्मकता येते

तडा गेलेली भांडी

शिळं अन्न घरात ठेवल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो

आर्थिक समस्या

साफ-सफाई ठेवावी, लक्ष्मी देवी नाराज होते झाडू घरात ठेवल्यास

झाडू