www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Trupti Gaikwad

तुम्ही तुमच्या भावना मनता ठेवता ? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम    

Pic Credit -  iStock

शरीर आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे.

शरीर आणि मन 

आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर याचा परिणाम शरीरावर देखील होतो.

मानसिक स्वास्थ्य

 बऱ्याच जणांना व्यक्त होता येत नाही किंवा काही माणसं व्यक्त होणं टाळतात.

व्यक्त होणं 

अनेकांना आतल्या भावना दाबून टाकण्याची सवय असते.. मात्र असं केल्याने शरीरावर याचा वाईट परिणाम होतो.

भावना

रडावसं वाटत असूनही तुम्ही रडत नसाल तर यामुळे घसा दुखायला लागतो.

घसा 

बोलायचं असूनही बोलणं टाळणं , मनात कुढत राहणं यामुळे देखील घसा दुखतो.

कुढत राहणं

जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढत गेला तर खांदे आणि मानदुखी सुरु होते.

 खांदे आणि मानदुखी 

तुम्हाला सतत चिंता किंवा मानसिक नैराश्य असल्यास अपचानाचा त्रास जास्त जाणवतो.

मानसिक नैराश्य 

जर तुम्ही सतत अतिविचार करत असाल किंवा तणावाखाली असाल तर डोकेदुखी होण्याची शक्यता जास्त असते.

डोकेदुखी 

सततच्या नकारात्मक विचारांमुळे चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो.

चेहऱ्यावरचा ग्लो

जर तुम्ही आनंदी असाल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीत राहतं.

आनंदी 

महिनाभर चपाती नाही तर खाल्लीहोईल