www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Shilpa Apte

आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळा, होतील फायदेच फायदे

Pic Credit -  iStock

असे मानले जाते की दूध मिक्स करून आंघोळ केल्याने शरीर पवित्र होते

पवित्र शरीर

आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स केल्याने आयुष्य वाढते, शरीर निरोगी राहते

आयुष्य वाढते

शारीरिक ऊर्जा वाढते आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स करून आंघोळ केल्यास

शारीरिक ऊर्जा

आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने वाईट नजरेचा धोका राहत नाही आणि यामुळे व्यक्ती आजारांपासून मुक्त राहते

वाईट नजर

रोज आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स केल्याने सकारात्मक शक्ती मिळते, शरीर शुद्ध होते असं मानलं जातं.

सकारात्मक शक्ती

आंघोळीच्या पाण्यात दूध टाकून आंघोळ केल्याने चंद्र ग्रह बलवान होतो, शुभ परिणाम

ग्रह मजबूत होतात

नकारात्मकता दूर होते असंही मानलं जातं

नकारात्मकता

2 फेब्रुवारीपासून या राशींचं भाग्य उजळणार, शनी बदलणार चाल