Published Jan 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
असे मानले जाते की दूध मिक्स करून आंघोळ केल्याने शरीर पवित्र होते
आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स केल्याने आयुष्य वाढते, शरीर निरोगी राहते
शारीरिक ऊर्जा वाढते आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स करून आंघोळ केल्यास
आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने वाईट नजरेचा धोका राहत नाही आणि यामुळे व्यक्ती आजारांपासून मुक्त राहते
रोज आंघोळीच्या पाण्यात दूध मिक्स केल्याने सकारात्मक शक्ती मिळते, शरीर शुद्ध होते असं मानलं जातं.
आंघोळीच्या पाण्यात दूध टाकून आंघोळ केल्याने चंद्र ग्रह बलवान होतो, शुभ परिणाम
नकारात्मकता दूर होते असंही मानलं जातं