पावसात आर्द्रतेमुळे तेल पटकन खराब होते, यामुळे समोसे, भजीसारखे पदार्थ अपचन, अॅसिडिटी निर्माण करतात.
Picture Credit: Pinterest
उघड्यावर विकली जाणारी फळे जंतूंचा स्रोत असतात, त्यामुळे टायफॉईड, कॉलरा होण्याची शक्यता वाढते.
Picture Credit: Pinterest
पावसात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
Picture Credit: Pinterest
ओलाव्यामुळे दूध लवकर आंबते आणि संसर्गजन्य बॅक्टेरियाचा प्रसार होतो.
Picture Credit: Pinterest
पावसात मासळीचे उत्पादन कमी असते, साठवलेली किंवा सडलेली मासळी खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
स्वच्छतेच्या अभावामुळे वडापाव, पाणीपुरीसारखे पदार्थांमुळे जठरशोथ होण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest
पावसात जमिनीतील अळ्या व जंतूंचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे नीट धुऊनही संसर्ग होण्याचा धोका राहतो.
Picture Credit: Pinterest