www.navarashtra.com

Published Feb 12,  2025

By  Shilpa Apte

हिरव्या मिरचीचं पाणी प्यायल्याने काय होते?

Pic Credit -  iStock

व्हिटामिन A, B6, C, लोह, कॉपर, पोटॅशिअम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट असतात

पोषक तत्त्व

अँटी-ऑक्सिडंट असतात, शरीरातील कँसर पेशी, प्रोस्टेटच्या समस्या दूर होतात

कँसर

कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड लेव्हल कमी करते, ब्लड सर्कुलेशन नीट होते

हृदय

हिरव्या मिरचीमध्ये डाइट्री फायबर्स असतात, जे पचन क्रिया सुधारतात, पोटाच्या समस्या दूर होतात

पचन सुधारते

हिरव्या मिरचीचं पाणी प्यायल्याने इम्यून सिस्टीम मजबूत होते, रोगांशी लढण्याची ताकद

इम्युनिटी

मूड चांगला करण्यासाठी हिरव्या मिरचीच पाणी प्यावं, एनर्जेटिक वाटते

मूड बूस्टर

हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, इंफेक्शनपासून संरक्षण होते

बॅक्टेरिया

रात्री 3-4 हिरव्या मिरच्या पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी रिकाम्या ते पाणी प्यावं

कसे प्यावे?

Hug Day 2025: पार्टनरला मिठी मारल्याने दूर होतील या 5 समस्या