Published Oct 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
योग्य वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरते
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझम रेट बूस्ट होतो, डिटॉक्स होण्यास मदत होते
जेवणाआधी 30 मिनिटं पाणी पायल्यास पचन चांगले होण्यास उपयुक्त ठरते
एक्सरसाइज नंतर पाणी पिणं गरजेचं आहे, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते
.
एक्सरसाइजनंतर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत, मसल्स रिकव्हरी लवकर होते
रात्री झोपण्याआधी आठवणीने पाणी प्या. डिहायड्रेशनपासून संरक्षण होते
या सांगितलेल्या वेळी पाणी प्यायल्यास पाण्याची कमतरता शरीराला भासणार नाही