Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
मन आणि शरीर याचा खूप जवळचा संबंध आहे.
मनातले विचार दाबून ठेवल्याने याचा परिणाम शरीरावर होतो कसं ते जाणून घेऊयात.
सतत ताण तणाव असेल तर केस गळण्याची समस्या जास्त होते.
तुम्हाला नवीन काही तरी करण्याची भिती वाटत असेल तर पोटाची समस्या जास्त होते.
सतत कोणत्या ना कोणत्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागलं की खांदे दुखतात.
जर मनातला राग बाहेर पडत नसेल तर मूत्राशयासंबंधित आजार होतात.
एकटं पडल्याची भावना सतत वाटत असल्यास थकवा जाणवण्याची समस्या होते.
कोणत्या ना कोणत्या घटनेचं, जबाबदारीची चिंता वाटण्याने माय़ग्रेनचा त्रास होतो.