'या' कारणासाठी भारतीयांनी ब्रिटीशांना थॅंक्यू म्हणायला हवं

lifestyle

09 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

ब्रिटीशांनी भारतातवर दीडशे वर्ष राज्य केलं हे सर्वांनाच माहित आहे.

दीडशे वर्ष

Picture Credit: Pinterest

या ब्रिटीशांच्या जाचातून बाहेर येण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडवलं.

क्रांतिकारक

असं असलं तरी एका गोष्टीसाठी भारतीयांनी ब्रिटीशांना थॅंक्यू म्हणायला हवं.

थॅंक्यू 

ती गोष्ट म्हणजे रेल्वेसेवा. भारतात रेल्वे ब्रिटिशांनी आणली.

रेल्वे 

भारतामध्ये रेल्वेची सुरुवात 1853 साली झाली.

 रेल्वेची सुरुवात 

16 एप्रिल 1853 रोजी, भारतातील पहिली रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे धावली.

पहिली रेल्वे

त्यावेळी या रेल्वेचे फक्त फक्त तीनच डब्बे होते.

डब्बे 

आज रेल्वे किती महत्वाची वाहतूक सेवा आहे याचं महत्व प्रत्येक भारतीयाला आहे.

वाहतूक सेवा