आजकालच्या गाड्या पूर्वीपेक्षा खूपच सुरक्षित मानल्या जातात. त्यामध्ये एअरबॅग्ज आणि ADAS यांसारखे सेफ्टी फीचर्स असतात.
Picture Credit: Pinterest
या फीचर्समुळे लोकांना वाटते अपघात होत नाही. पण, असे नाही.
Picture Credit: Pinterest
कोट्यवधीची गाडी असली तरी देखील अपघात होतो. का चला जाणून घेऊया कारण.
Picture Credit: Pinterest
कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर विविध क्रॅश चाचण्या घेतात. पण, या चाचण्या सामान्य वेगाने घेतल्या जातात.
Picture Credit: Pinterest
पण, एखादे वाहन जास्त वेगाने आदळते, तेव्हा धडके दरम्यान निर्माण होणारी ऊर्जा अनेक पटीने वाढते.
Picture Credit: Pinterest
कारची बॉडी, एअरबॅग्ज आणि इतर सेफ्टी फीचर्स यावर अतिरिक्त ताण येतो.
\Picture Credit: Pinterest
वाहनाचा वेग दुप्पट झाला तर धडकेच्या वेळी निर्माण होणारी ऊर्जा अनेक पटीने वाढते.
Picture Credit: Pinterest
यामुळेच ताशी ५०-६० किमी वेगावरील अपघात आणि ताशी १२०-१५० किमी वेगावरील अपघात ताशी १२०-१५० किमी वेगावरील अपघात यांच्या परिणामांमध्ये फरक पडतो.
Picture Credit: Pinterest
एअरबॅग्जला सर्वात महत्त्वाचे फीचर्स मानले जाते. परंतु, त्यांच्याही काही मर्यादा आहेत.
Picture Credit: Pinterest
टक्कर होताना स्टीअरिंग, डॅशबोर्ड किंवा इतर कठीण वस्तूंना होणाऱ्या आघातापासून डोके आणि शरीराचे संरक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे.
Picture Credit: Pinterest
अपघात जास्त वेगाने झाला किंवा आघात तीव्र असेल तर एअरबॅग्ज प्रवाशांना पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही.
Picture Credit: Pinterest