ताण तणावामुळे अनेकदा ट्रॉमा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
मानसिक संतुलन ढासळल्याने याचा फटका तुमच्या रोजच्या आयुष्यावर होतो.
नकारात्मक अतिविचारांमुळे अनेकांना माणसाला स्वत:मध्ये फक्त कमतरताच जाणवते.
स्वत:मधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज सकाळी स्वत:शी संवाद साधायला हवं.
सकाळी उठल्यावर स्वत:ला सांगा आताची परिस्थिती तात्पुरती आहे.
सगळ्या संकटातून बाहेर पडण्सासाठी मी प्रयत्न करत आहे.
आरशासमोर उभं राहून दिर्घ श्वास घ्या आणि म्हणा माझं सगळं चांगलच होणार आहे.
मी सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे.