www.navarashtra.com

Published Sept 30,  2024

By  Shilpa Apte

या गोष्टींचं दान केल्यास पापमुक्ती होते असं म्हटलं जातं

Pic Credit -  iStock, Instagram

गरुड पुराणात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

दानाचं महत्त्व

अन्नदान केल्याने पापापासून मुक्ती मिळते असं गरुड पुराणात सांगितले आहे

अन्नदान

तहानलेल्या माणसाला पाणी देणे हे पुण्य आहे. गरुड पुराणातही जल दान सर्वोत्तम मानले गेले आहे.

जलदान

गरीबांना कपड्याचं दान करणं शुभ मानलं जातं, पापापासून मुक्ती मिळते

कपड्यांचं दान

.

सोनं दान करणंही शुभ मानलं जातं, दागिन्यांचं दान देवळात करू शकता

सुवर्णदान

आर्थिक चणचण भासत असलेल्या व्यक्तीला पैशांचं दान कराव, आर्थिक समस्या राहत नाही

पैशाचं दान

गोशालामध्ये गायीच्या सेवेसाठी खर्च करा, गायीचं दान केल्याने माणसाची पापं नष्ट होतात असं मानतात

गायीची सेवा

नवरात्रीत अशाप्रकारे करा वेट लॉस, डाएटमध्ये करा हे बदल