Published Sept 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
गरुड पुराणात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
अन्नदान केल्याने पापापासून मुक्ती मिळते असं गरुड पुराणात सांगितले आहे
तहानलेल्या माणसाला पाणी देणे हे पुण्य आहे. गरुड पुराणातही जल दान सर्वोत्तम मानले गेले आहे.
गरीबांना कपड्याचं दान करणं शुभ मानलं जातं, पापापासून मुक्ती मिळते
.
सोनं दान करणंही शुभ मानलं जातं, दागिन्यांचं दान देवळात करू शकता
आर्थिक चणचण भासत असलेल्या व्यक्तीला पैशांचं दान कराव, आर्थिक समस्या राहत नाही
गोशालामध्ये गायीच्या सेवेसाठी खर्च करा, गायीचं दान केल्याने माणसाची पापं नष्ट होतात असं मानतात