Published Oct 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या उपायांमुळे वाईट कर्माचा प्रभाव कमी करता येऊ शकतो असे म्हणतात
गंगा नदीत स्नान केल्याने पापमुक्त होतात असं मानलं जातं, मोक्षप्राप्ती होते
धार्मिक शास्त्रानुसार अन्नदानाला विशेष महत्त्व आहे
मोक्ष प्राप्तीसाठी रामाचा जप करावा असे सांगितले जाते.
मोक्षप्राप्तीसाठी विष्णूची भक्ती करावी असं गरुड पुराणात सांगितले आहे
.
पापांचे प्रायश्चित घेतल्यास मोक्षप्राप्त होतो असं गरुड पुराणात म्हटलेलं आहे
ध्यान केल्याने वाईट कर्माचा प्रभाव कमी होतो असं मानलं जातं