काही भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरण चुकीचं ठरतं 

Life style

27 November, 2025

Author:  नुपूर भगत

वांग्याची नैसर्गिक चव नाजूक असते. आल्याची पेस्ट तीव्र असल्यामुळे वांग्याची मूळ चव दाबली जाते आणि कडूपणा जाणवू शकतो.

वांगी 

Picture Credit: Pinterest

या भाज्या अतिशय सौम्य चवीच्या असतात. आल्याची पेस्ट घातल्यास त्यांची हलकी-फुलकी गोडसर चव हरवते.

दोडकं किंवा पडवळ 

Picture Credit: Pinterest

भोपळ्याची चव गोडसर आणि मऊ असते. आले घातल्यास गोड-तिखट असा विरोधाभासी स्वाद तयार होतो ज्यामुळे चव अप्राकृतिक लागते.

भोपळा 

Picture Credit: Pinterest

उदा. शेपू, मेथी, पालक. आल्याची पेस्ट यांना साबणासारखी किंवा तीव्र चव देते, त्यामुळे ती टाळलेलीच बरी.

पाण्यात शिजवली जाणारी भाजी

Picture Credit: Pinterest

उदा. कोबीची भाजी, गाजर भाजी. या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट घातल्यास तीव्र सुगंधामुळे पारंपारिक चव बदलते.

साध्या कोरड्या भाज्या 

Picture Credit: Pinterest

उदा. माठ, लाल भाजी. आल्याची पेस्ट कधी कधी या भाज्यांची मूळ चव बिघडवू शकते.  

 पालेभाज्यांमध्ये टाळा

Picture Credit: Pinterest

उदा. सुरण, शेंग, बीट. या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट घातल्यास चव नॅचरल राहत नाही; नाराजी निर्माण करणारी तीव्रता वाढते.

फिकट चवीच्या भाज्या 

Picture Credit: Pinterest