Written By: Shilpa Apte
Source: yandex
हिंदू धर्मात अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक म्हणजे मंदिरात अनवाणी जाणे
देवळात अनवाणी जाण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे,
देऊळ ही एक अशी जागा आहे जिथे ऊर्जा आणि शक्तीचा स्त्रोत आहे
देवळाच्या प्रवेशद्वाराला स्पर्श करून आपण अनवाणी पायांनी प्रवेश करावा
ज्योतिष शास्त्रानुसार, सांष्टांग नमस्कार केल्याने पृथ्वी तत्त्वाशी संबंधित असल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते
अग्निपुराणानुसार अनवाणी देवळात प्रवेश केल्याने नतमस्तक होतो, अहंकाराचा त्याग करतो
आयुर्वेदानुसार अनवाणी देवळात गेल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते