Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
धावपळीच्या जीवनशैलीमुळे रोजच्या दिनचर्येत चुकीचे बदल झाले आहेत.
याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाश्ता केल्यावर रक्ताभिसरण पचनसंस्थेनकडे होत असते.
अशावेळी अंघोळ केल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
नाश्ता करुन लगेच अंघोळ केल्याने याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो.
नाश्ता करुन अंघोळी जाणं या चुकीच्या सवयीमुळे दिवसभर थकवा जाणवतो.
जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर आजच सोडा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.