www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

या मिठाईमुळे खरंच मेंदू तल्लख होतो का?

Pic Credit -   iStock

अनेक लोकं मानतात की गुलाबजाममुळे मेंदू तल्लख होतो

गुलाबजाम

मात्र, खरंच गुलाबजाममुळे मेंदू तल्लख होतो का असाही प्रश्न पडतो

प्रश्न

गुलाबजाम एक मिठाई म्हणून चांगला आहे, पण मेंदू तल्लख होत नाही

तल्लख मेंदू?

तर उलट गुलाबजाममुळे मेंदू कमकुवत होऊ शकतो

कमकुवत

तसं पाहता, गोड पदार्थांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो

गोड पदार्थ

गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अनेक आजार होऊ शकतात

आजार

.

एका गुलाबजाममध्ये 30 ग्राम साखरेचा पाक असतो, डायबिटीजचा धोकाही उद्भवतो

डायबिटीज

.

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने काय होते, एक्सपर्ट काय सांगतात?