www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

दिवसभर राहील उर्जा, आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा सफेद पदार्थ

आंघोळ केल्याने शरीरातील थकवा निघून जातो आणि फ्रेश वाटते. तसंच कामातील ताणही कमी होतो

आंघोळ

तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुरटी मिक्स केली तर तुम्हाला याचे अधिक फायदे मिळतील

तुरटी

तुरटीमध्ये अल्युमिनियम, पोटॅशियम आणि सल्फेट असून याचा अनेक गोष्टीसाठी उपयोग करून घेता येतो

गुण

.

आंघोळीच्या पाण्यात तुम्ही तुरटी मिक्स केल्यास तुमचा थकवा निघून जातो आणि उर्जा मिळते

थकवा

.

शेव्हिंग केल्यानंतरही तुरटीचा वापर करता येतो यामुळे जळजळ होत असल्यास कमी होते

थंडावा

पाय दुखत असल्यास तुरटीच्या पाण्याने शेकावे, त्वरीत बरं वाटतं आणि शरीरातील थकवा जातो

पायासाठी

घामाचा येणारा दुर्गंध काढण्यासाठी तुम्ही नियमित आंघोळीच्या पाण्यात तुरटी वापरावी

घाम

आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चेहऱ्यावर घ्याल वाफ, त्वचा होईल तुकतुकीत