Published March 03, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आरतीच्या वेळी तूप आणि तीळाच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानतात. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा
तूप किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावल्याने वास्तूदोष दूर होतो.
आरती करताना तूपाचा किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावावा, त्यामुळे सुख-समृद्धी नांदते
आरती करताना तूप किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो
असे म्हटले जाते की आरतीच्या वेळी तूप आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने ग्रह शांत होतात
मानसिक शांती मिळते तूप किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावल्यास