महाराष्ट्रातील 'असं' एक गाव जिथे शेतकरी आहेत करोडपती

LIfestyle

07 August, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही.

बिझनेस 

Img Source: Pinterest 

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.

आर्थिक राजधानी

अनेक नामवंत व्यावसायिक मुंबईत राहतात. श्रीमंतांचं शहर म्हणून देखील मुंबईला ओळखलं जातं.

नामवंत व्यावसायिक

करोडपती शेतकरी 

मात्र महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे करोडपती शेतकरी राहतात. 

स्वत: चं घर 

या गावातील एकूण एक शेतकरी स्वत:घर जमीन आणि पैश्यांनी श्रीमंत आहे. 

 उपासमारीची वेळ

एक वेळ अशी होती की गावात राहणाऱ्या गावकऱ्य़ांवर उपासमारीची वेळ आली. 

भीषण पाणीटंचाई 

नव्वदच्या दशकात गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

 गावकऱ्य़ांनी स्थलांतर 

यामुळे गावकऱ्य़ांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली.

अवैध्य दारु

कालांतराने गावच्या सरपंचाने अवैध्य दारु, तंबाखू दुकानं बंद केली.

अर्थव्यवस्थेवर भर

शेती आणि अर्थव्यवस्थेवर भर दिला. त्य़ानंतर आज या गावात समृद्धी आहे. 

हिरवे बाजार

हे गाव आहे अहिल्यानगरमधील हिरवे बाजार. 

शेतकरी 

या गावातील एकूण एक शेतकरी आज समाधानाने आयुष्य जगत आहे.