Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
भारतातलं धान्याचं कोठार म्हणून पंजाब राज्याला ओळखलं जातं.
कृषिविषयक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून पंजाब हे महत्त्वाचं राज्य मानलं जातं.
पंजाबला निसर्गसौंदर्यच नाही तर पराक्रमाचा वारसा देखील लाभलेला आहे.
पंजाबमध्ये 18व्या शतकात एक भव्य सिक्ख साम्राज्य उदयास आले.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ते अद्याप सीमेवर कर्तव्य बजावण्यात पंजाबी लोक अग्रेसर आहेत.
याच पंजाबमध्ये पाच नद्या वाहतात.
झेलम , चिनाब , रावी , सतलज आणि बियास या सिंधूच्या उपनद्या असल्याचं म्हटलं जातं.
पंजाबी भाषेत पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे पाणी या नद्या वाहतात.
पाच नद्यांच पाणी एका राज्यातून वाहतं म्हणून या प्रदेशाला पंजाब असं नाव मिळालं.