www.navarashtra.com

Published Nov 30,  2024

By  Mayur Navle

पाणी प्यायल्यानंतर उचकी येणे कसे बंद होते?

Pic Credit -   iStock

एकदा का उचकी यायला लागली की ती थांबायचं नाव घेत नाही.

उचकी

शरीरातील डायाफ्रामच्या घर्षणामुळे उचकीची समस्या उद्भवते.

उचकी येण्याचे कारण 

सतत उचकी येत असल्यामुळे आपल्याला त्याची चिड येऊ लागते. 

चिड येते

अनेकदा पाणी पिणे हा उचकी थांबवण्याचा एक रामबाण उपाय मानला जातो. 

पाणी प्या 

अनेकदा प्रश्न पडतो की पाणी प्यायल्यामुळे उचकी कशी बंद होते. चला याबद्दल जाणून घेऊया.

पाण्यामुळे उचकी कशी बंद होते?

थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील डायाफ्राममधील जळजळ कमी होते. 

जळजळपासून आराम

परंतु, प्रत्येक वेळी थंड पाणी प्यायल्याने उचकी थांबेल असे नाही.

प्रत्येकवेळी उपयोग होणार नाही

.

थंड पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही दीर्घ श्वास घेऊन उचकीला थांबवू शकता. 

दीर्घ श्वास

.

इम्युनिटीसाठी घरच्या घरी बनवा च्यवनप्राश..