Published Feb 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फळांमध्ये व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते, फळं रोज खाणं फायदेशीर
कोणते चिरलेले फळ किती वेळाने खावू शकते ते जाणून घ्या
सफरचंद, केळं, नासपतं 1 ते 2 तास चिरून ठेवू शकता
पपई, कलिंगड, काकडी चिरल्यानंतर 2 तासापर्यंत खाणं योग्य ठरते
द्राक्ष, लीची, जांभळासारखी फळ चिरल्यानंतर 1 ते 2 तासापर्यंत खाणं योग्य
व्हिटॅमिन सी असलेली फळे जास्त वेळ चिरून ठेवल्यास त्यांची चव कडू होते
शक्यतो ताजी फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते