झोप ही प्रत्येकाला प्रिय आहे.
Picture Credit: pinterest
असं म्हटलं जातं की, साखरेपेक्षा काय गोड तर झोप.
अशी ही झोप बऱ्य़ाचदा अवेळी जास्त येते.
बदलत्या जीवनचक्रामुळे झोपेची सायकल देखील खराब होते.
अनेकजण दुपारी खूप वेळ झोपतात आणि रात्रभर जागे राहतात.
या वेळी अवेळी झोपण्याच्य़ा पद्धतीने शरीरावर गंभीर परिणाम दिसू लागतात.
अनेक जण दुपारी 3 ते 4 तासाची झोप घेतात.
या वेळी अवेळी झोपण्याच्य़ा पद्धतीने शरीर लवकर थकतं.
अनेक जण दुपारी 3 ते 4 तासाची झोप घेतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दुपारची झोप ही 20 ते 45 मिनिटांपेक्षा जास्त नसवी.
दुपारी कमी झोपल्याने रात्री झोप शांत लागते आणि शरीर ताजेतवाने राहते.