आंबे खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे

Written By: Mayur Navle

Photo credit: Yandex

उन्हाळ्याचा सिझन आला की अनेक जण आंबे खाताना दिसतात.

आंबा

काही लोक तर या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात.

आवडता फळ

पण अनेक जण असे म्हणतात की आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

पाणी पिऊ नये

असे म्हणतात की यामुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.

ॲसिडिटीची समस्या  

अशा दादा पण जाणून घेऊया की आंबे खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे.

किती वेळानंतर  पाणी प्यावे?

आंबे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तुम्ही पाणी पिऊ नये.

लक्षात ठेवा

आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने तुमचे पचनक्रिया बिघडू शकते.

पचनक्रिया बिघडेल 

गळ्यात हळकुंड घातल्याने काय होते माहितेय?