Published Dec 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नारळाच्या सालीला बाजारात प्रचंड मागणी आहे
भारतात आणि भारताबाहेर याची मागणी वाढलेली आहे
नारळाच्या सालापासून कोको म्हणजेच भूसा काढला जातो
कोको झाडाची वाढ होण्यास, शेतीसाठी खत म्हणूनही उपयोगी पडते
किलोभर कोको म्हणजेच भूसा सुमारे 14 लीटर पाणी शोषून घेतं
भारतात दरवर्षी सुमारे नऊ लाख टन नारळाची सालं काढली जातात
.
भारतातून सुमारे 125 देशांमध्ये हा भूसा एक्सपोर्ट केला जातो
.
सुमारे 100 रुपये किलाने हा भूसा विकला जातो
.